Posts

नंदिवर्धनमधील उत्खननात वाकाटक राजवंश घराण्यावर प्रकाशझोत

Image
नंदिवर्धनमधील उत्खननात वाकाटक राजवंश घराण्यावर प्रकाशझोत | eSakal येथील पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून सातवाहन वंशज कोण होते, वाकाटक आणि सातवाहन यांच्यामध्ये साम्य होते का वेगळे याचा निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली. पुणे : नागपूरातील रामटेक येथे प्राचिन नंदिवर्धन या वाकाटक राजवंशाच्या राजधानीचे शहराचे उत्खनन केले आहे. येथील पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून सातवाहन वंशज कोण होते, वाकाटक आणि सातवाहन यांच्यामध्ये साम्य होते का वेगळे याचा निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली. या संदर्भात शिंदे म्हणाले, ‘‘डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभाग, नागपूर येथील राज्य पुरातत्त्व आणि वस्तु संग्रहालये आणि प्राचिन भारत इतिहास संशोधन यांच्या संयुक्त विद्यमाने वाकाटक दोन वर्षांपासून उत्खनन सुरू होते. सातवाहन वंशजांचा कालखंड इसपूर्व दुसरे व तिसरे शतक आहे. तर वाकाटक राजवंशान इ.स. तिसरे शतक उत्तरार्ध आणि इ.स.पाचवे शतक उत्तरार्ध या दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील काही प्रदेशांवर राज्य केले. वाका...

वाकाटक राजवंशावर पडणार प्रकाशझोत

Image
वाकाटक राजवंशावर पडणार प्रकाशझोत | eSakal पुणे - नागपुरातील रामटेक येथे प्राचीन वाकाटक राजवंशाची राजधानी असलेल्या नंदीवर्धन या शहराचे उत्खनन केले आहे. येथील पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून सातवाहन वंशज कोण होते, वाकाटक आणि सातवाहन यांच्यामध्ये साम्य होते का, याचा निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे  कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली. पुणे - नागपुरातील रामटेक येथे प्राचीन वाकाटक राजवंशाची राजधानी असलेल्या नंदीवर्धन या शहराचे उत्खनन केले आहे. येथील पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून सातवाहन वंशज कोण होते, वाकाटक आणि सातवाहन यांच्यामध्ये साम्य होते का, याचा निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे  कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली. या संदर्भात शिंदे म्हणाले, ‘‘राज्याचे पुरातत्त्व आणि वस्तूसंग्रहालये विभागाचे सहायक संचालक डॉ. विराग सोनटक्के आणि डेक्कन कॉलेजच्या प्राचीन भारतीय इतिहास संशोधन आणि पुरातत्त्व विभागाचे डॉ. शंतनू वैद्य आणि डॉ. श्रीकांत गणवीर यांच्या निदर्शनाखाली दोन वर्षांपासून हे उत्खनन सुरू होते. सातवाहन वंशजांचा कालखंड इ. स...

शके १६७६ मधील रहस्यम शिलालेख.

Image
#शके_१६७६_मधील_शिलालेख . . शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती.पुरातत्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते. . राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात. शिलालेखातील व्यक्ती नावाच्या आणि अक्षरांच्या वळणावरून त्यांचा काल ठरविता येतो. . हा आमच्या गावातील शिलालेख असून याचेही वाचन होणे गरजेचे असे मला व्यक्तिशः वाटते... . बिरोबा मंदिरासमोर असलेल्या, आणि कान्होबाच्या माळावर ही अडीज ओळी लेख शिळावर कोरलेला आहे. . याचा नक्कीच पाठपुरावा घेण्याचा मी शक्य तितका प्रयत्न करत राहील. . नक्कीच माझ्या #रॉयल_रत्नापूर चा काळाच्या ओघात दुर्लक्षित इतिहास पुन्हा उजेडात येईल. यात माझे सहकारी मित्रवर्य यांचाही निश्चितच मोलाचे सहकार्य मिळेल अशी आशा करतो. . #सुमित_सरवदे . #संस्थापक_अध्यक्ष_रॉयल_रत्नापूर R A SARWADE RESEARCH FOUNDATION RATNAPUR याचे मी जसेच्या तसे काढलेली नक्कल रत्नापूर ता. परंडा.जि. उस्म...

मुलुख मैदान या तोफेचा युद्धामध्ये किती वेळा वापर करण्यात आला आहे?

Image
मलिक-इ-मैदान तोफ (फारसी शब्द-अर्थ:मैदानाचा राजा).आज जरी ती तोफ आदिलशाहीची म्हणून ओळखली जात असली तरी या तोफेचा जन्म मूळ निजामशाहीमध्ये झाला.१५४९ साली बुर्हान निजामशह याचा तोफखान्यावरील तुर्की अधिकारी चलबी रुमीखान दखनीयाने ही तोफ अहमदनगर येथे बनवली.रुमीखान हा मूळचा तुर्कस्तानचा.मलिक-ए-मैदान तोफेच्या निर्मिती च्या वेळी म्हणजेच सोळाव्या शतकात ती जगातील सगळ्यात मोठे शस्त्र होती.अहमदनगर येथे ज्या मुशीतून या तोफेची निर्मिती करण्यात आली ती जागा आजही प्रसिद्ध आहे. तोफेचा धमाका एवढा मोठा होता की बत्ती देणारा सैनिक मरण्याची शक्यता असल्याने शेजारीच एक पाण्याचा हौद बांधलेला आहे, जेणेकरून बत्ती दिली रे दिली की हौदात उडी मारुन पाण्यात बुडी मारुन बसायचे कारण पाण्यात लपल्यामुळे आवाजाचा हादरा कमी बसे हा त्यामागचा हेतू ! ही निजामशाही काळात अहमदनगर येथे इ.स. १५४९ मध्ये तयार केलेली तोफ आहे. हिला मलिक मैदान तोफ किंवा मुलुख मैदान तोफ या नावानेही ओळखले जाते. या तोफेचे वजन ५५ टन असून निजामशाहीतील राजा बुर्हाणशहा याच्याकडे काम करीत असलेला तुर्की सरदार रुमीखान दख्खनी याने तांबे, लोखंड व जस्ताच्या मिश्रणातून अहमद...

चार्ली चॅप्लिन -जगाच्या इतिहासातील सर्वात कमनशिबी व्यक्ती.

Image
चार्ली चॅप्लिन स्वतःच्या मूक अभिनयाने सगळ्या जगाला हसवणारा हा अवलिया, व्यक्तिगत आयुष्यात मात्र एकाकी आणि दुःखी होता. चार्लीचा जन्म १८८९ ला लंडनमध्ये झाला. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे तीन वर्षांचा असतानाच आईवडील विभक्त झाले. त्यामुळं वडिलांचं प्रेम त्याला जास्त दिवस मिळालं नाही. चार्लीची आई गायिका होती. नकला आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करून ती संसाराचा गाडा ओढत होती. मात्र कंठाशी निगडित असलेल्या एका आजारात तिचा आवाज पूर्णपणे बंद झाला. या सगळ्याचा ताण येऊन तिचे मानसिक संतुलन बिघडले. आईचा एकमेव आधारही गेला, त्यामुळं वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी छोट्या चार्लीला आश्रमात जाऊन राहावं लागलं. खेळण्या बागडण्याच्या वयात त्याला पोट भरण्यासाठी धडपड करावी लागत होती. शिक्षण अर्धवट सोडून तो छोटे मोठे नकलांचे कार्यक्रम आणि कॉमेडी शो करू लागला. त्याचे नाव कानावर येऊन अमेरिकेतील "फ्रेड कार्नो " कंपनीने त्याला बोलावून एका चित्रपटात मुख्य भूमिका दिली, त्यानंतर चार्लीने कधी मागे वळून बघितले नाही. स्वतःला इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळे ठरवण्यासाठी त्याने विशिष्ट मूक अभिनय सुरू केला. दरम्य...

आर्यभटांनी कधीही शून्याचा शोध लावला किंवा शोधला नाही! गणिताच्या उद्देशाने त्यांनी शून्याच्या अद्वितीय चिन्हाचा शोध लावला.

Image
ही भारतातील सर्वात मोठी गैरसमज आहे. यामुळे भारतीयांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. आर्यभटांनी कधीही शून्याचा शोध लावला किंवा शोधला नाही! गणिताच्या उद्देशाने त्यांनी शून्याच्या अद्वितीय चिन्हाचा शोध लावला. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे. शून्य ही संकल्पना म्हणून आर्यभटांपूर्वीही बरीच गणितातील अभिव्यक्त केली गेली आहे. शून्य आणि काहीही नाही ही संकल्पना काळाच्या सुरुवातीपासूनच प्रचलित आहे. शून्याच्या मूल्यासाठी आर्यभटांनी आधुनिक चिन्हाचे योगदान दिले आहे. त्याला न सुरुवात आहे, ना शेवट आहे. कोणत्याही बाजू नाहीत. हे देखील तथ्य आहे की आपण गणना केली पाहिजे की शून्य ही आपण लागू केलेली काहीतरी आहे. ० वापरल्याशिवाय आपण अनिश्चित काळादेखील मोजू शकतो. ० हे प्रतीक, सुविधा आणि संमेलन आहे, गणिताची प्राथमिकता नाही. शंभर पर्यंत मोजताना आपण किती वेळा "शून्य" शब्द उच्चारता? एकदा पण नाही ना? पॉवर १७ पर्यंत १० च्या शक्तींसाठी एक संकेत वेदिक काळापासून आधीच वापरात होता. १० शब्दाची शक्ती दर्शविण्यासाठी एक शब्द वापरला गेला आहे. संख्या एक, दहा, शंभर, हजार, दहा हजार इत्यादि सूचीतील शब्दांच्या अनुक्रमानु...

कॉम्प्युटरचा किबोर्ड ABCD या प्रमाणे सेट का करत नाहीत?

Image
कॉम्प्यूटवर टायपिंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की कीबोर्ड च्या कीज सरळ वाचता येईल अशा अल्फाबेटिकली (abcd)ऑर्डरने का दिला जात नाही? आता स्मार्टफोनवरही दिसणारा टचस्क्रीन कीबोर्डही तसाच क्वर्टी querty) प्रकारचा असतो. याचे उत्तर आपण कधी ना कधी कोणाला तरी विचारलेले असते मात्र ते बहुतेकवेळा मिळत नाही. तर यासाठी 19 व्या शतकात जावे लागेल ज्यावेळी चार्ल्स बेबेज नावाच्या गणित तज्ञाने सर्वप्रथम प्राथमिक स्वरुपातील कॉम्प्युटरचा शोध लावला. त्यामुळे बेबेजला कॉम्प्युटरचा पिता असेही संबोधण्यात येते. बेबेजच्या कॉम्प्युटरनंतर आतापर्यंत कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये जमीन अस्मानाचे बदल झाले आहेत. परंतु एक गोष्ट अजिबात बदलली नाही ती म्हणजे कॉम्प्यूटरचा क्वर्टी कीबोर्ड. बेबेज जेव्हा कॉम्प्युटरच्या कीबोर्डच्या बटणांचा क्रम निश्चित करीत होते. तेव्हा त्यांना आढळून आले की कीज त्या काळातील टाईपराईटर मशिनप्रमाणे अल्बाबेटिकली क्रमात सेट केल्या तर त्या जाम तर होत होत्याच याशिवाय abcd क्रमाने त्या वेगवेगळ्या स्पेलिंगसाठी दाबतानाही अडचणी येत होत्या. टाईपरायटरमध्ये बॅकस्पेस बटण नसल्यामुळे टायप...